दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna महाराष्ट्राच्या सामाजिक व विशेष विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेद्वारे ज्या लोकांकडे शेती नाही आणि जे मोजणी करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत अशा लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान मिळ
Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna या योजनेंतर्गत यापूर्वी सरकार केवळ पन्नास टक्के अनुदान देत होते, मात्र आता सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत. त्यामुळेच आता सरकार शेतकऱ्यांना त्यांची जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देते.Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna
आता कोणत्या जमिनीवर 100 टक्के अनुदान मिळते ते पाहू.
शेतकऱ्यांना दोन एकर बागायती जमीन आणि चार एकर कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100% अनुदान दिले जाते.Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna
तसेच दोन एकर बागायती जमीन खरेदीसाठी 16 लाख रुपये आणि चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान दिले जाते.
योजनेच्या अटी आणि पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे आहे.
लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
परित्यक्त, विधवा महिलांना योजनेंतर्गत लाभासाठी प्राधान्य दिले जाते.Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna
👇👇👇👇👇👇