याचे मुख्य कारण सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे अनेक लाभार्थी हप्ते तुरटीमध्ये पडलेली आहेत त्यांचे बँक खाते आधार क्रमांक सी लिंक नसल्यामुळे हे आपले पेंडिंग मध्ये पडले आहेत म्हणून या हप्त्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून हे मोहीम राबवली जात आहे ज्या शेतकऱ्यांच्या पेंडीमध्ये आहेत त्यांना आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये हे हप्त इथून पुढे येणार आहेत आता बेनिफेसरी लिस्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या व्यवसायाच्या माध्यमातून मित्रांनो आयपीपीमध्ये खाते कसे उघडावे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे शेतकऱ्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते नाहीत अशा शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस मधून उघडून देण्यात येणार आहे आणि हे बँक खाते आधार क्रमांक अशाही 48 तासात जोडले जाणार आहेत