14 जिल्ह्यांची एक लिस्ट दिलेली आहे या जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आणि जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळणे लवकर सुरू होणार आहे.
1) औरंगाबाद
2) जालना
3) परभणी
4) नांदेड
5) उस्मानाबाद
6) बीड
7) बुलढाणा
8) अकोला
9) वाशिम
0) यवतमाळ
11) अमरावती
12) वर्धा
13) लातूर
14) हिंगोली